20 fisherman

पालघर लगतच्या समुद्रातील बेपत्ता २० खलाखी सापडले

पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात बेपत्ता झालेले सर्वच्या सर्व 20 खलाशी आणि दोन्ही बोटी सापडल्यात. तारापूरपासून 35 मैलांवर बोटी सापडल्यात. 

Aug 31, 2017, 04:27 PM IST

पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात २० खलाशी बेपत्ता

पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात २० खलाशी बेपत्ता झाले आहेत. कोस्ट गार्डच्या मदतीनं या सर्व खलाशांचा समुद्रात शोध सुरू आहे.

Aug 31, 2017, 02:07 PM IST