रहिवासी

भीषण! भिवंडीत इमारत कोसळली; दहाजणांचा मृत्यू

टेरेसच्या स्लॅबसह इमारत दबली गेली.... 

Sep 21, 2020, 07:15 AM IST

मुंबईकरांना दिलासा! ३० वर्ष जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

शहर बेटावरील उपकरप्राप्त इमारतीत राहणाऱ्या लाखो...

Aug 12, 2020, 08:33 PM IST

पाहा, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पैशांचा हार घालून सत्कार

कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता.... 

Apr 1, 2020, 11:08 AM IST

वसईत स्थानिकांचा उद्रेक... पोलिसांवर दगडफेक

वसईत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केलीय.

Feb 22, 2018, 08:39 PM IST

नाणार रिफायनरी प्रकल्प वादात राज ठाकरेंची उडी

रत्नागिरीतल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध लक्षात घेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतलाय. 

Jan 13, 2018, 09:28 AM IST

पुणे: भररस्त्यात विदेशी व्यक्तीचा नंगानाच, नागरिकांनी दिला चोप

अंमली पदार्थाचे सेवन करून भर रस्त्यात नंगानाच करणे आणि महिलांचा विनयभंग करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीस पुणेकरांनी चांगलाच धडा शिकवला. हा व्यक्ती मुळचा नायजेरियन असून, त्याने रस्त्यावरील काही गाड्यांच्या काचा फोडल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांकडे पाहूनही त्याने अश्लिल हावभाव केले. हे पाहून लोकांचा संताप अनावर झाला.

Oct 28, 2017, 05:54 PM IST

रहिवासी भागात फटाके विक्री बंद करा - मुंबई हायकोर्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 06:51 PM IST

'आयुक्त म्हणतात 3 महिन्यांत प्रश्न सोडवतो... मुख्यमंत्री म्हणतात वर्ष लागेल'

बुधवारी दिव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी, भाषणाच्या सुरुवातीलाच दिव्याच्या बेघर रहिवाश्यांच्या समस्यांना राज ठाकरेंनी हात घातला. परप्रांतीय मतांवर भाजपचा डोळा असल्याचं टाकत पुन्हा एकदा त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरला.

Feb 15, 2017, 08:45 PM IST

दादरकरांचाही मेट्रो-3ला विरोध

मेट्रो- 3च्या कामाला गिरगावपाठोपाठ दादरमधल्या स्थानिकांचा विरोध सुरू झाला आहे.

Dec 9, 2016, 06:23 PM IST

नॅशनल पार्कजवळील रहिवाशांना दिलासा

नॅशनल पार्कजवळील रहिवाशांना दिलासा 

Dec 6, 2016, 03:31 PM IST

पालिकेनं काम केलं नाही, पंतप्रधानांना धाडलं पत्र... काम फत्ते!

कोपरगाव येथील जिजाऊ कॉलीनीच्या रहिवाशांनी बंदिस्त गटारीसाठी नगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करून देखील काम होत नसल्याने अखेर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला मेल पाठवला आणि एका साध्या मेलची दखल घेत केंद्राने राज्याला तर राज्य सरकारने कोपरगाव नगरपालिकेला सदर ड्रेनेज लाईनच काम मार्गी लावण्यास भाग पाडलं.

Sep 11, 2016, 10:01 PM IST

बिल्डींग कोसळली, हजारो रहिवाशांची झोप उडाली

भिवंडीत आज पुन्हा एक दुमजली इमारत कोसळली आणि अनेकांच्या मनात धस्स झालं. या घटनेनंतर इतर अनेक रहिवासी चिंतातूर झालेत.  

Aug 7, 2016, 11:32 AM IST