रहस्य

नेताजींच्या मृत्यूबाबत सहकाऱ्याचा खळबळजनक दावा

लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य काही खुले होताना दिसत नाही. 

Feb 7, 2016, 05:17 PM IST

हिममानवाच्या रहस्यावरुन पडदा उठला

'हिममानव' च्या रहस्यावरून आता पडदा उठला आहे. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार एका गिर्यारोहकाने भुटानमध्ये हिममानवाच्या पायांचे ठसे पाहिले आहेत. त्याने त्याचा एक फोटो देखील काढला आहे.

Feb 1, 2016, 07:29 PM IST

नेताजी रशियात होते, तेव्हा नेहरूंनी पत्रात काय लिहिलं?

सुभाष बाबू यांच्या फाईलमधील ते सिक्रेट बाहेर येणार आहे.

Jan 26, 2016, 02:49 PM IST

महिलांच्या मनातील काही रहस्य आणि गुपितं

महिलांच्या काही रहस्यमय गोष्टी आहेत, महिलांचं मन कुणालाही वाचता येत नाही असंही म्हणतात, पण महिलांच्या मनात सर्वच वाईट असतं असाही गैरसमज करून घेऊ नका, महिलांना त्यांना त्यांच्या रंगात जगायला आवडतं, जे सामाजिक दबावामुळे किंवा सर्वांसमोर त्यांना जे करता येत नाही, पण जे सतत मनात रूंजी घालत असतं अशा गोष्टी त्या एकट्या असतांना करतात.

Sep 2, 2015, 02:23 PM IST

लोकसभेतील ४२० नंबर सीट कोणाला का मिळत नाही? जाणून घ्या रहस्य

जगात १३ क्रमांकाच्या इमारती, घरं खरेदी करत नाही तसंच लग्नासाठी १३ क्रमांकाची तारीखही ठरवत नाहीत याचं कारण म्हणजे १३ य़ा क्रमांकाला जगात अशुभ मानलं जातं.

Jul 23, 2015, 11:48 AM IST

दीवार चित्रपटातील लूकचं रहस्य उलगडलं

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलचे शेकडो फॅन्स आहेत. मात्र त्यांच्या अॅंग्री यंग मॅन लूकची गोष्ट वेगळीच आहे.  १९७६ ला रिलीज झालेली दीवार फिल्मला लोकांनी खूप पसंती दिली, त्यात खासकरुन बीग बींच्या लूकला लोकांनी जास्त पसंत केलेय. 

Jul 3, 2014, 06:02 PM IST

नागपूरमधल्या खुनाचं रहस्य!

नागपुरात एका विवाहित महिलेच्या खुनाप्रकरणी नवीन खुलासा झालाय. चित्रपटाच्या कथानकाप्रमाणं ही पूर्ण घटना घडली असून खून करणा-या आरोपीनं खून केल्यानंतर महिलेचा अपघात झाल्याचा देखावा केला. पण पोलिसांसमोर आरोपीचा देखावा चालला नाही.

Jun 4, 2013, 08:21 PM IST

रहस्य डान्सबारच्या तळघराचं...!

सहा वर्षपूर्वी राज्य सरकारने डान्सबार वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला..खरं तर सरकारच्या या निर्णयाचं समाजाच्या सर्वच स्तरातून स्वागत झालं.

Mar 16, 2013, 12:15 AM IST

उल्कापिंडाचं रहस्य

रशियातील चेल्याबिन्स्क परिसरात शुक्रवारी उल्कापात झाला...त्यामध्ये ९००जण जखमी झाले खरे...त्यामुळे या आस्मानी संकटाची सगळीकडंच चर्चा झाली...पण आता त्या उल्कापिंडाच्या तुकड्यांना मोठी किंमत आलीय...सोन्याहून चाळीपट जास्त भाव उल्कापिंडाच्या तुकड्यांना आलाय...

Feb 20, 2013, 11:54 PM IST