महिना अखेर

'महिनाअखेर पर्यंत शेतकऱ्यांना मदत'-मुख्यमंत्री

राज्यात १७ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱयांना मदत देण्यात येईल.

Mar 2, 2015, 01:52 PM IST