पाणीप्रश्न

मराठवाड्यातला पाणीप्रश्न विधानसभेत

मराठवाड्यातला पाणीप्रश्न विधानसभेत

Jul 31, 2015, 01:52 PM IST

हेल्पलाईन : रायगडमधल्या विरजोली गावाचा पाणीप्रश्न

रायगडमधल्या विरजोली गावाचा पाणीप्रश्न

Apr 11, 2015, 08:18 PM IST

मराठवाड्यावर बाप्पाची कृपा, पाणीप्रश्न सुटणार?

पावसाळा सुरु झाल्यापासून पहिल्यादांच वरुणराजानं जोरदार हजेरी लावलीय. लातूरमध्येही सात ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालीय. कासारखेडा, चाकूर, शेळगाव, वडवळ, कासारशिरसी, हेर आणि साकोळमध्ये जोरदार पाऊस झालाय.

Aug 31, 2014, 06:03 PM IST

पाणीप्रश्नावर सरकार गंभीर, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिका-यांना आदेश

 राज्यात गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नाची राज्य सरकारनं अखेर दखल घेतलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाणीप्रश्नाबाबत लक्ष घालण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

Jun 27, 2014, 07:37 PM IST

वाढदिवसाच्या दिवशीच पवारांचं तोंड झालं कडू!

बारामतीच्या जिरायती भागात शरद पवारांचा गोड वाढदिवस पाणी प्रश्नामुळे कडू झालाय. तालुक्याच्या बावीस जिरायती गावांत कायमस्वरूपी पाणी मिळावं, म्हणून सत्ताधाऱ्यांविरुद्ध सामान्य जनता आज रस्त्यावर उतरली. कधी नव्हे तो आज लोकनेत्याविरुध्द संघर्ष विकोपाला गेलाय.

Dec 12, 2013, 09:27 PM IST

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!

मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

Dec 5, 2013, 10:12 AM IST

काय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण

महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीतील २२ गावं पिण्याच्या पाण्यासाठी झगडतायत. या २२ गावातील गावकऱ्यांचा लढा आतापासून नाही तर गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. राज्यासमोर आणि देशासमोर बारामतीचा आदर्श मांडला जातो. पण शरद पवारांच्या बारामतीचं सत्य या २२ गावांच्या आंदोलनामुळे समोर आलं आहे.

Nov 21, 2013, 04:43 PM IST

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.

Oct 15, 2013, 01:38 PM IST

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

Sep 30, 2013, 12:12 PM IST

अजित पवारांच्या सूचनेला कलमाडींचा विरोध

खडकवासला धरणातलं पाणी टंचाईग्रस्त दौंडला देण्याच्या पालकमंत्री अजित पवारांच्या सुचनेला खासदार सुरेश कलमाडींनी विरोध केलाय. पुण्याचं पाणी पुण्यालाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कलमाडींनी घेतल्यानं, या विषयाला राजकीय रंग चढू लागला आहे.

Jul 15, 2012, 12:48 PM IST

... आणि मिळालं २४ तास मूबलक पाणी

संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्नानं गंभीर रुप धारण केलं असताना बदलापूरमधल्या शिवदर्शन सोसायटीतल्या रहिवाशांना २४ तास पाणी उपलब्ध होऊ शकलं... याचं श्रेय द्यावं लागेल रेन वॉटर हार्वेस्टिंगला आणि बदलापूर नगरपालिकेला...

Jun 6, 2012, 06:48 PM IST