धरमशाला

भारत-पाकिस्तान सामना कोलकातामध्ये होण्याची शक्यता

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र हा सामना कुठे होणार याबाबत अद्याप निश्चितता नाही. हा सामना धरमशाला येथे नियोजित करण्यात आला होता. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सामन्याला सुरक्षा पुरवण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर या सामन्याच्या ठिकाणाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. 

Mar 9, 2016, 11:50 AM IST

स्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड (पाचवी वन-डे)

भारत विरुद्ध इंग्लड... पाचवी वन-डे... इंग्लंडने ७ गडी राखून केली भारतावर मात

Jan 27, 2013, 09:59 AM IST