अधिकाऱ्यांना बगंल्याचा मोह काही सुटेना

अधिकाऱ्यांना बंगल्याचा मोह काही सुटेना..

सरकारी अधिकाऱ्यानं बदली झाल्यानंतर तीन महिन्यांमध्ये सरकारी बंगला सोडावा असा नियम आहे. जळगावात मात्र एका अधिकाऱ्यानं तब्बल १० वर्षांपासून बंगल्याचा ताबा सोडलेला नाही.

May 7, 2012, 11:37 AM IST