देशात बलात्काराच्या घटना का थांबत नाहीत?

आपल्या देशात गेल्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनेत मोठी वाढ झालीये. बलात्कार झाल्यानंतर काही काळ निदर्शने, निषेध मोर्चा काढला जातो. मात्र काही काळानंतर परिस्थिती जैसे थेच राहते.

Updated: Jan 5, 2016, 11:49 AM IST
देशात बलात्काराच्या घटना का थांबत नाहीत? title=

नवी दिल्ली : आपल्या देशात गेल्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनेत मोठी वाढ झालीये. बलात्कार झाल्यानंतर काही काळ निदर्शने, निषेध मोर्चा काढला जातो. मात्र काही काळानंतर परिस्थिती जैसे थेच राहते. जगात प्रत्येक तासाला एखादी महिला बलात्काराची शिकार होतेय. हे बलात्काराचे सत्र थांबत नाही कारण समाज मदतीसाठी पुढे येतच नाही. समाज निदर्शने करायला पुढे येतो त्याचवेळी मदतीसाठी मात्र हा समाज पुढे येण्याचं धैर्य दाखवत नाही. 

पाहा हा व्हिडीओ