मुख्यमंत्र्यांनी केला आचारसंहितेचा भंग - विखे-पाटील

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 

Updated: Oct 4, 2015, 08:50 PM IST
मुख्यमंत्र्यांनी केला आचारसंहितेचा भंग - विखे-पाटील  title=

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 

या संदर्भात राज्याच्या निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे विखे-पाटील यांनी मीडियाला सांगितले आहे. काल कल्याण डोंबिवली विकास परिषदेच्या निमित्ताने शहरांसाठी साडे सहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यामुळे विखे यांनी हा आरोप केला आहे. 

पाहू या काय म्हणाले विखे पाटील  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.