complaint against cm

मुख्यमंत्र्यांनी केला आचारसंहितेचा भंग - विखे-पाटील

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 

Oct 4, 2015, 08:50 PM IST