कुकडीचा पाणी प्रश्न चांगला पेटला

जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 29, 2017, 05:59 PM IST
कुकडीचा पाणी प्रश्न चांगला पेटला title=

अहमदनगर : जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. 

कुकडी कॅनॉलचं पाणी शेतीसाठीही मिळावं अशी शेतक-यांची मागणी आहे. मात्र शेतीला हे पाणी दिल जात नाहीये. त्यामुळं ग्रामस्थ संतप्त झालेयत. 

कुकडी कॅनॉल आणि विसापूर कार्यक्षेत्रातल्या 7 गावांमध्ये याच मुद्दयावरून गाव बंदची हाक देण्यात आलीय.