पाणी प्रश्न

पाण्यासाठी पोलीस बंदोबस्त, कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्यावर तगडा पहारा; प्रशासनावर ही वेळ का आली?

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर पोलिसांचा खडा पहारा पहायला मिळत आहे. राजापूर बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाण्याची चोरी केली जात आहे. 

May 25, 2024, 06:47 PM IST

Marathwada Water Issue : मराठवाड्याचं पाणी आरक्षणानं रोखलं, मराठा आंदोलकांच्या बदनामीचा डाव?

Marathwada vs North Maharashtra: मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून आधीच वाद पेटलेला (Marathwada Water Dispute) असताना आता या वादाला आरक्षणाचं ग्रहण लागलंय. जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी लिहिलेल्या पत्रानं खळबळ उडालं. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यांनी यानिमित्तानं सरकारवर निशाणा साधलाय. 

Nov 24, 2023, 08:55 PM IST

कोकणातील पाणी अन्यत्र वळवण्याचा सरकारचा घाट - तटकरे

कोकणात येणारे पाणी अन्यत्र वळवण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. 

Jun 15, 2019, 10:47 PM IST

पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायत कार्यालय फोडले

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक.

Jun 12, 2019, 08:39 PM IST

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाणी प्रश्नावर आंदोलनं

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनं

Jun 7, 2019, 03:57 PM IST

पाण्याचे दाहक वास्तव, जीव धोक्यात घालून धावत्या टँकरच्या मागे महिला

मराठवाड्यातल्या पाणीटंचाईचे दाहक वास्तव पुढे आले आहे.  

Jun 2, 2019, 07:07 PM IST

नागपुरात पाणी संकट, मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा

नागपूर शहरात सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे. मृतसाठा वापरण्याची वेळ  महापालिकेवर आली आहे.

May 22, 2019, 04:21 PM IST

ठाण्यात ऑपरेटरच दलाल, पाण्याची आणीबाणी जाहीर करा - आव्हाड

ठाणे महानगर पालिका हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे.  

May 14, 2019, 08:55 PM IST

चोपडा पालिकेवर नागरिकांचा जोरदार हल्लाबोल, सभागृहात घुसत घेराव

 चोपडा नगरपालिकेवर शहरातील नागरिकांनी पाणीप्रश्नी हल्लाबोल केला.

Sep 6, 2018, 07:55 PM IST

मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाणी प्रश्न मिटण्याच्या मार्गावर

नाशिक जिल्ह्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याच्या मार्गावर आहे.

Jul 17, 2018, 02:41 PM IST

वाशिम। शेलू बाजारात पाणी प्रश्न पेटला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 08:13 AM IST

यवतमाळ पाणीप्रश्नी पालकमंत्री आणि खासदारांना घेराव

यवतमाळ शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे, महिला वर्ग आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आक्रमक होत आहे.

Mar 12, 2018, 11:31 PM IST

औरंगाबादमध्ये कचऱ्यासोबच पाणी प्रश्नही गंभीर

शहरातील कचरा प्रश्न सुटता सुटत नाहीये. तोवरच आता औरंगाबाद महापालिकेसमोर नवा प्रश्न उभा ठाकलाय. जलशुद्धीकर प्रकल्पाचा कर थकल्यामुळे या प्रकल्पाची मालमत्ताच जप्त करण्याची नोटीस ग्रामपंचायतीने महापालिकेला दिली आहे.

Mar 6, 2018, 03:02 PM IST

खोडशी धरणाचे काम अर्धवट, २१ कोटी रुपये पाण्यात

 सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कृष्णा नदीवरील  खोडशी धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र,..

Nov 30, 2017, 10:49 PM IST