लोकांना आता "अच्छे दिन दिसू लागले आहेत"

लोकांना आता "अच्छे दिन दिसू लागले आहेत" अशी कोपरखळी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावली आहे.

Updated: May 4, 2015, 12:56 PM IST
लोकांना आता "अच्छे दिन दिसू लागले आहेत" title=

औरंगाबाद : लोकांना आता "अच्छे दिन दिसू लागले आहेत" अशी कोपरखळी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावली आहे.

शेतकऱ्यांना अधिक मदतीची गरज आहे, मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकार गंभीर नसल्याचंही यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी सरकार देशात आलं तर लोकांना "अच्छे दिन" येतील, अशी जाहिरात भाजपने केली होती, यावर लोकांना आता अच्छे दिन दिसू लागल्याची उपरोधिक टीका शरद पवारांनी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.