रेल्वेची 'चिंधीगिरी', प्रवाशांचा जीव धोक्यात

हार्बर रेल्वेवर गोवंडी स्थानकादरम्यान रुळाला तडा गेला होता.

Updated: Jul 10, 2018, 09:02 PM IST

मुंबई : हार्बर रेल्वेवर गोवंडी स्थानकादरम्यान रुळाला तडा गेला होता. तो दुरुस्त करण्या करता रेल्वे कर्मचारी यांनी चक्क रुळाला चिंधी बांधत रेल्वे सुरू केली मात्र अश्या चिंदिगिरी मूळे अनेक प्रवासह्यांचे प्राण धोक्यात घातले. आज पावसामुले रेल्वे सेवा विस्कळीत होती. ही सेवा त्वरित सुरू करण्यासाठी चिंधीने रूळ बांधला होता. मात्र आता पुन्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी येऊन रूळ दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.