world thalassemia day

'या' गंभीर आजाराचा धोका टाळण्यासाठी जोडप्यांंनी 'कुंडली'पूर्वी 'रक्त' तपासणंं गरजेचे !

आपल्या संस्कृतीमध्ये ‘विवाह’ हा एक संस्कार मानला जातो. त्यामुळे अरेंज मॅरेजच्या पद्धतीने तुम्ही लग्न करणार असाल तर अनेक कुटुंबात आजकाल जात, धर्म, जन्मपत्रिका, गुण अशा अनेक गोष्टींचा विचार करून लग्न ठरवले जाते. पण सुखी , समाधानी व आरोग्यदायी सहजीवनासाठी केवळ इतकेच महत्त्वाचे नाही  

May 8, 2018, 04:35 PM IST