water benefits as per ayurveda

Eating Tips: जेवल्यानंतर पाणी पिताना तुम्ही 'ही' चूक करताय? जाणून घ्या शास्त्र काय सांगत

आर्युवेदातही (Ayuerved) असे सांगितले आहे की, जेवणाच्या आधी पाणी पिणं हे अमृत आहे. जेवणासोबत पाणी पिणं म्हणजे आनंद आहे परंतु जेवण झाल्यानंतर पाणी पिणं हे विष आहे. 

Feb 12, 2023, 12:41 PM IST