vegetable prices

.. म्हणून कडाडले भाज्यांंचे दर

राज्यभरात सध्या उष्णतेचा तडाखा सुरु असून, त्याचा परीणाम भाजीपाल्यावर होऊ लागला आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळेही शेतक-यांनी भाजीपाल्याचं उत्पादन कमी घेतलं आहे. त्याचा परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत दिसून आला. एरवी सरासरी 600 भाजीपाल्याच्या गाड्यांची होणारी आवक घटून आता 525 गाड्यांवर आली आहे. यामुळे भाज्यांचे भाव सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात अशी परिस्थिती असल्याचं व्यापा-यांनी सांगितलंय 

Apr 29, 2018, 09:03 AM IST

दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर कडाडले

Vegetables Getting Expensive In Festival Season

Oct 10, 2017, 08:48 PM IST

भाज्यांचे दर कडाडले

राज्यात सर्वत्र गेल्या १५ दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्याने याचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. त्यातच नवरात्र असल्याने भाजीची मागणी वाढलीये.. मात्र भाज्यांची आवक थोडी मंदावलीये..

Sep 23, 2017, 08:56 AM IST

आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले

आवक वाढल्याने सध्या भाज्यांचे दर गडगडले आहेत.. फळभाज्यांचे दर घसरले असले तरी पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पाहुया सध्या नवी मुंबई मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत.. 

Jan 19, 2017, 11:33 AM IST

भाज्यांचे दर गगणाला, गृहिणींचं बजेट कोलमडलं

जून महिना अर्धा सरला असला तरी मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. बहुतांश भाजांनी शंभरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय. 

Jun 15, 2016, 10:42 PM IST

मुंबईत भाजीचे दर गगनाला भिडलेत

ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरसरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. 

Jun 16, 2015, 09:40 AM IST

ऐन सणासुदीत महागाईचे चटके, भाज्या कडाडल्या

डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. वाढत्या महागाईमुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारालही महागाईने उच्चांक गाठला आहे.

Oct 15, 2013, 12:47 PM IST

मुंबईत येथे मिळणार स्वस्त भाजी

मुंबईतील किरोकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे अव्वाच्या सव्वा दर वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईभर १०० भाजी विक्री केंद्रं राज्य सरकारतर्फे सुरू केली जाणार आहेत.

Jul 5, 2013, 09:38 AM IST