t 20

टी-२० : पहिला सामना भारताने जिंकला

इंग्लंडविरूद्ध टेस्ट सीरिज गमावल्यानंतर धोनी सेनेने भारतीय क्रिकेटप्रेमींना दिलासा दिलाय. पुण्यात झालेल्या पहिल्याच टी-20मध्ये टीम इंडियाने इंग्लंडला 5 विकेट्सने पराभूत केल. या विजयाबरोबरच टीम इंडियाने दोन टी-20 सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतलीय.

Dec 20, 2012, 08:52 PM IST

टी-२० क्रिकेट- इंग्लंड-भारत मॅच पहिल्या इनिंगचा स्कोऱ

दोन माजी वर्ल्डकप विजेता संघ भारत आणि इंग्लंडदरम्यान आज सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर पहिला टी-20 सामना सुरू आहे. कसोटी मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्यास टीम इंडियाचा प्रयत्न आहे.

Dec 20, 2012, 08:41 PM IST

भारत-इंग्लड टी-२० चा थरार

टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियावर मायदेशातच सीरीज गमावण्याची नामुष्की ओढवल्य़ानंतर आता टी-20 मध्ये धोनी अँड कंपनीची कसोटी लागणार आहे.

Dec 19, 2012, 08:04 PM IST

वेस्ट इंडिज टी-20 वर्ल्ड चॅम्पियन!

वेस्ट इंडियन टीमनं पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकलाय. 1975 आणि 1979मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विंडीज टीमला एकही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकता आली नव्हती.तब्बल 33 वर्षांनी विंडीज टीम वर्ल्ड चॅम्पियनशिपचं अजिंक्यपद पटकावलंय.

Oct 7, 2012, 10:57 PM IST

टीम इंडिया पुन्हा टी-२० विश्व चषक जिंकणार का?

आयसीसी टी-२० विश्व चषकाचे हे चौथे वर्ष.... यंदा श्रीलंका एकट्याच्या जीवावर ही स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून वेस्ट इंडिजचं नाव पुढे येत आहे.

Sep 21, 2012, 06:43 PM IST

भारताच्या विजयाचा `श्रीगणेशा`

टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागला. भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध 23 रन्सने विजय मिळवला असला तरी बॅट्समन आणि बॉलर्सची कामगिरी निराशाजनकच होती. टी-20 वर्ल्ड कपचा पहिल्याच लढतीत लिंबुटिबू अफगाणीस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं...

Sep 19, 2012, 11:41 PM IST

बाप्पा`संगे`, टी-२० वर्ल्डकप आजपासून `रंगे`

श्रीलंकेत 18 तारीख आजपासून टी-20चा महासंग्राम सुरु होतोय..12 टीम्स 20 दिवस वर्ल्ड विजेतेपद पटकावण्यासाठी झुंजणार.

Sep 18, 2012, 08:32 AM IST

सराव सामन्यात पाककडून भारत पराभूत

टी-20 प्रॅक्टिस मॅचमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा 5 विकेट्सनी पराभव केला आहे. भारतानं ठेवलेलं 186 रन्सचं आव्हान पाक टीमनं कामरान अकमलच्या नॉटआऊट 92 रन्सच्या जोरावर पार केलं. तर शोएब मलिकनही नॉटआट 37 रन्सची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली.

Sep 17, 2012, 06:43 PM IST

पावसाने केला खेळ खराब, टीम इंडिया नाराज

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान विशाखापट्टणम इथं होणारी टी-२०मॅच पावसामुळे रद्द झालीय. टीम इंडिया आणि न्यूझीलंड दरम्यान दोन टी-२०मॅचची सीरिज आयोजित करण्यात आलीय.

Sep 8, 2012, 11:11 PM IST

टीम इंडिया -श्रीलंका टी-२० सामना

वनडे सीरिज 4-1नं जिंकल्यानंतर आता टीम इंडिया लंका दौ-यातील एकमेव टी-20 मॅच जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

Aug 8, 2012, 10:54 PM IST

भारताचा दणदणीत विजय

भारतानं लंका दौ-याचा शेवटही विजयाने केलाय. लंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 लढतही भारतानं 39 रन्सने जिंकलीय. भारतानं ठेवलेल्या 156 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची टीम 116 रन्सवर गारद झाली. भारताकडून इऱफाननं 3 तर दिंडानं लंकेच्या 4 विकेट्स घेतल्या.

Aug 8, 2012, 10:48 AM IST

धडाकेबाज पीटरसन वन डे, टी-२०तून निवृत्त

इंग्लडचा तडाकेबंद फलंदाज आणि माजी कर्णधार केवीन पीटरसननं आज वनडे आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून तमाम क्रिकेटरसिकांना जबरदस्त धक्का दिला आहे. वनडेच्या भरगच्च वेळापत्रकाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतलाय आणि कसोटी क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचं ठरवले आहे.

May 31, 2012, 06:55 PM IST

भारतासमोर १३२ धावांचे आव्हान!

भारत- ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ १९.४ षटकात १३१ धावांवर गारद झाला. भारताकडून क्षेत्ररक्षकांनी नेत्रदीपक कामगिरी करत चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तंबूत पाठविले. तर प्रविण कुमार आणि राहुल शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर विनय कुमार आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Feb 3, 2012, 06:09 PM IST

इंडिया-ऑस्ट्रेलिया आज दुसरा टी-२० सामना

भारतीय क्रिकेट टीमचा दुसरा टी-२० सामना आज मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय टीम जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. कसोटी मालिकेत पराभून झाल्यानंतरही पहिला टी-२० सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला होता.भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिका होणार आहे. त्यामुळे भारताला आजच्या टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. हाच आत्मविश्वास टीम इंडियाला तिरंगी मालिकेसाठी लाभदायक ठरणारा असेल.

Feb 3, 2012, 10:21 AM IST

टी-२० चा संग्राम शुक्रवारी!

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरी टी-20 मॅच शुक्रवारी खेळण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये आतापर्यंत एकही मॅच न जिंकलेल्या टीम इंडियासमोर कांगारूंना पराभूत करण्याचं कडव आव्हान असणार आहे. तर कांगारूं ही मॅच जिंकून टी-20 सीरिजही खिशात घालण्यासाठी सज्ज आहेत.

Feb 2, 2012, 07:44 PM IST