small incident

बाचाबाचीनंतर ईशांतने खुन्नसने काढली रेनशॉवर विकेट...

 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरी कसोटी अनिर्णित राहिली परंतु यातील चकमकींमुळे ती नेहमी आठवणीत राहणार आहे.  कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा रेनशॉ यांच्यात बाचाबाची झाली, पण अखेर ही बाजी ईशांत शर्माने मारली आणि जल्लोष केला.... 

Mar 20, 2017, 11:11 PM IST

'दिल्ली गँगरेपसारख्या छोट्या घटनांचा पर्यटनावर मोठा परिणाम'

दिल्लीतल्या निर्भया बलात्कारासाठी ‘छोट्या गोष्टीमुळे’ देशातल्या पर्यटनावर परिणाम झाल्याचं, धक्कादायक वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलंय. या वक्तव्य़ामुळं वाद निर्माण झालाय. 

Aug 22, 2014, 03:17 PM IST