rajypal bhagatsing kyoshyari

फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण, म्हणाले.. तेव्हाच त्यांचा अपमान होतो

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे राज्यपाल आपले भाषण अर्धवट सोडून निघून गेले. यावरून राज्यपालांवर टीका होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केलीय.

Mar 5, 2022, 07:18 PM IST