orphans children

कोरोनामुळे राज्यातील अनाथ बालकांनाही गमवावा लागला जीव; अदिवासी विभागाकडून आकडेवारी समोर

राज्यात कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतू गेल्या तीन वर्षात विविध कारणांमुळे आदिवासी आश्रमशाळांमध्ये 353 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Feb 18, 2022, 11:14 AM IST