on havan

बिहारमध्ये सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत स्वयंपाक करण्यास बंदी

महाराष्ट्र दुष्काळाचा कहर दिसून येत आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये उकड उन्हामुळे वेगळची समस्या उभी राहिलेय. येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवण करण्यावर बंदी घालण्यात आलेय.

Apr 28, 2016, 03:09 PM IST