lal bavta

पावट्यांना घरी बसवायची वेळ आलीय, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार

'लाल बावटे आणि शिवसेनेचं जुनं नातं जगजाहीर आहे... पण हे जे काही पावटे बसले आहेत... त्यांना बदलायची गरज आहे... त्यांच्याजागी लायकीची माणसं आणण्याची गरज आहे' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी मोर्चा आणि आंगणवाडी सेविकांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.

Mar 23, 2018, 02:24 PM IST