jhakhand

'भात... भात' म्हणत भुकेनं व्याकूळ चिमुरडीनं सोडला जीव!

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कुटुंबाकडे राशन कार्ड असूनही ११ वर्षांच्या एका चिमुरडीला भूकेनं तळमळत आपला जीव गमवावा लागलाय.

Oct 17, 2017, 07:52 PM IST