heavy shower

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९१ टक्के भरले

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तलाव तब्बल ९१ टक्के भरले असून, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गुरुवारपर्यंत सर्व तलावांमध्ये मिळून १३ लाख १६ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. 

Aug 18, 2017, 10:52 AM IST