farmers in troubles

हिंगोली : मूग उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी

हमी दराने उडीद आणि मूग खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी राज्यभर खरेदी केंद्र सुरु केले आहेत. मात्र हिंगोलीच्या खरेदी केंद्रावर शेतक-यांकडून केवळ एकरी 1 क्विंटल 47 किलो मूग खरेदी केला जात आहे.त्यामुळं उरलेल्या मूग आणि उडीदाचं काय करायचं असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. 

Oct 26, 2017, 12:44 PM IST