drought maharashtra

'..तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे सांगतो'; शरद पवारांचं CM शिंदेंना पत्र

Sharad Pawar Letter To CM Eknath Shinde: शरद पवार यांनी 24 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख या पत्रात केला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. पवारांनी शिंदेंना दोन पानांचं पत्र लिहिलं आहे.

Jun 3, 2024, 02:05 PM IST

पाण्यामुळे मुलांची लग्न जुळेनात; महाराष्ट्रातील दुष्काळाचा भयानक परिणाम

वाढत्या तापमानामुळं राज्यात पाणीटंचाईचं संकट घोंघावतंय. हिंगोली जिल्ह्यात तर ही परिस्थिती अधिकच बिकट असून एका गावानं पाणी चोरी होऊ नये म्हणून चक्क पाणी कुलूप बंद करून ठेवलंय. तर, मुलांची लग्न जुळणेही कठिण झाले आहे. 

May 29, 2024, 08:05 PM IST

महाराष्ट्रात पाणीटंचाईचं भीषण संकट; धरणांनी गाठला तळ, तब्बल 3500 टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय. राज्यभरात जवळपास साडे तीन हजार टँकरने पाणी पुरवठा केला जातोय.

May 24, 2024, 07:51 PM IST

'दुष्काळ जाहीर करताना सरकारचं राजकारण? 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे'

Maharashtra Drought : राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण यावरुन आता राजकारण पेटलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना असल्याची टीका केली आहे. 

Nov 3, 2023, 04:52 PM IST

'राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत' पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर

उद्धव ठाकरे अहमदनगरमधील शेतक-यांच्या बांधावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

Sep 8, 2023, 04:29 PM IST

'दुष्काळ आपल्या दारी' शरद पवार गटाची राज्य सरकारवर सडकून टीका... 18 जिल्ह्यातील खरीप वाया

पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल विचारलाय. ऑगस्ट महिन्यात तब्बल 32 टक्के कमी पाऊस झालाय त्यामुळे पिकं करपू लागली आहेत. 

Aug 29, 2023, 01:51 PM IST

साईबाबांमुळे महाराष्ट्रात दुष्काळ - शंकराचार्य

द्वारकापीठचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकं साईबाबांची पूजा करतात म्हणून दुष्काळ पडल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.

Apr 11, 2016, 03:35 PM IST

आयपीएल आणि महाराष्ट्रातला दुष्काळ!

आयपीएल म्हणजे इंडियन पाप लीग..क्रिकेटच्या या पाप लीगमुळे भारतीय क्रिकेटचं नुकसानंच झालंय. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ असताना क्रिकेटला बदनाम करणा-या लीग गरजच काय असा प्रश्नही उपस्थित होतोय.

May 16, 2013, 06:40 PM IST

'दुष्काळ निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित...'

राज्यात पडलेला दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचा आरोप जलतज्ज्ञ अरुण देशपांडे यांनी केलाय. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी वॉटर बँकेसारखे पर्याय सुचवलेत.

Mar 7, 2013, 03:17 PM IST

युवक काँग्रेसची संवाद यात्रा

राज्यातील दुष्काळी परीस्थिती समजून घेण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने बुलढाणा ते सांगली अशी ही संवाद यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचा प्रवास सध्या अहमदनगर जिल्ह्यातून सुरु आहे.

Feb 18, 2013, 09:24 PM IST

दुष्काळामुळे लांबली गावांमधली लग्नं

मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयाण आहे. मुलींच्या लग्नासाठीही लोकांकडे पैसे नाहीत. त्यामुळं यावर्षी होणारं लग्न आता पुढं ढकलण्याची वेळ जालना जिल्ह्यातील शेतक-यांवर आली आहे.

Jan 3, 2013, 06:56 PM IST

कृषीमंत्री म्हणतात, दुष्काळामुळं उडाली झोप

माणसांना जगवायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न आहे… यंदाचा दुष्काळ गंभीर आणि झोप उडणारा’ असल्याचं भीषण वास्तव केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मांडलंय. राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या हायटेक कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते.

Dec 28, 2012, 10:35 PM IST