dhangar elgar

धनगर समाजाचा एल्गार, मुंबईकडे निघाली पदयात्रा

धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हा अखेरचा लढा आहे. दरम्यान, मुंबईकडे धनगर समाजाने कूच देत असताना सायन - पनवेल मार्गावर कळंबोळी येथे केला रास्तारोको केला.

Feb 27, 2019, 06:01 PM IST