darama

दादासाहेब फाळकेंचे 'रंगभूमी' अंधारात

दादासाहेब फाळके यांनी अखेरच्या टप्प्यात लिहिलेलं रंगभूमी हे नाटक आजही अंधारात आहे. या नाटकाची लांबी आणि सध्याच्या प्रेक्षकांची मानसिकता पाहता त्यावर सिनेमा-नाटक अशक्य आहे. मात्र या संहितेवर आधारीत मालिका बनवण्यासाठी हा अमूल्य ठेवा हवाली करण्यास फाळके कुटुंबीय तयार आहेत

May 9, 2012, 12:28 PM IST