comment

‘फेसबुक पोस्ट : जमावाचा आगडोंब थांबवण्यासाठी कारवाई’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंदवर फेसबुर कमेंट करणा-या दोन मुलींच्या अटकप्रकरणाचे पडसाद अद्याप शमलेले नाही. या कारवाईनंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत जाणकारांकडून समर्थन करण्यात येत आहे. दबावामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Nov 25, 2012, 11:14 AM IST

फेसबुक कमेंटवर मुलींना अटक चुकीची- महानिरीक्षक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंदवर फेसबुर कमेंट करणा-या दोन मुलींच्या अटकप्रकरणाचे पडसाद अद्याप शमलेले नाही.

Nov 24, 2012, 09:59 AM IST