best catch

IPL मध्ये अंपायरविरोधात तक्रार, चुकीच्या निर्णयासाठी होणार शिक्षा?

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्याच झालेल्या सामन्यात हा वाद निर्माण झाला होता. 

Apr 3, 2022, 11:23 AM IST

VIDEO : 'गोली से भी तेज कोहली', फ्लाइंग विराटच्या फील्डिंगवर सारेच हैराण

विराट कोहलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा 

Sep 30, 2021, 09:29 AM IST

VIDEO : हरमनप्रीतने एका हाताने घेतला कॅच...

  मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर शानदार विजय मिळवत शेवट गोड केला. या सीरीजमधील भारताचा हा पहिला विजय आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये कमकुवत क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे भारताला पराभव सहन करावा लागला. मात्र अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करत विजय संपादन केला. 

Mar 29, 2018, 02:14 PM IST