banglash

क्वार्टर फायनलमध्ये भारतासमोर तीन धोके

ग्रुप A मध्ये बांगलादेशने इंग्लंडला पराभूत केले आणि वर्ल्ड कप क्वार्टर फाइनलमध्ये भारत विरूद्ध बांगलादेश असा सामना रंगणार हे निश्चित झाले. शेवटच्या मॅचमध्ये बांगलादेशला न्यूझीलंडने पराभूत केले असले तरी ज्याप्रकारे बांगलादेश खेळत आहे त्यानुसार भारताने सावधगिरी बाळगली पाहिजे. बांगलादेशकडुन भारताला कडवे आव्हान मिळू शकते.

Mar 16, 2015, 03:09 PM IST