51 लाख

पोलीस बनले जनतेचे 'मित्र'; चोरीला गेलेला 51 लाखांचा ऐवज नागरिकांना सुपूर्द

एरव्ही चोरीला गेलेली वस्तू परत मिळत नाही असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. मात्र, औरंगाबाद पोलिसांनी नागरिकांना आज सुखद धक्का दिला. शहरवासीयांचा जवळपास 51 लाखांचा चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी आज एका नागरी कार्यक्रमात जनतेला परत दिला.

Jun 30, 2016, 05:47 PM IST