40 persons to marry

४० जणांना लग्न करून फसवणारी वधू गजाआड

'चट मंगनी और पट ब्याह' ही हिंदी भाषेतली म्हण सर्वांना परीचित आहेच. पण या म्हणी प्रमाणे प्रत्यक्ष वागणारे थोडे थोडके नाही तर तब्बल ४० जण फसले आहेत. राजस्थानमधील दादीया गावात लग्नानंतर नववधू नैसर्गिक विधीकरता गेली असता परत आलीच नाही, वरपक्षातील मंडळी शोधून दमली आणि सरते शेवटी पोलिसात तक्रार करायला गेली. तिथं गेल्यावर लक्षात आलं की आत्तापर्यंत 'त्या नववधूनं' तब्बल ४० जणांना लग्नकरून फसवलं आहे.  

Nov 11, 2014, 02:02 PM IST