५ पावलांमुळे

भारताच्या या ५ पावलांमुळे जगाच्या नकाशातून गायब होऊ शकतो पाकिस्तान

उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये भारत सरकार काही कडक पाऊलं उचलण्याचा विचार करत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानची करतूत समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात आता कडक पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे.

Sep 19, 2016, 02:42 PM IST