स्वच्छता

स्वच्छ भारताचा ध्यास, महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य

भारत साकारण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाला या स्वच्छतेच्या मोहिमेशी जोडण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत अभियानाची आज गांधी जयंतीच्या निमित्ताने सुरुवात केली. आज राष्ट्रपीता महात्मा गांधींजींची जयंती, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहीली.

Oct 2, 2014, 08:53 AM IST

गंगेत थुंकलात तर तीन दिवसांचा तुरुंगवास?

गंगा स्वच्छतेसाठी केंद्र सरकारनं कंबर कसलीय. गंगेमध्ये प्रदूषण करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची तरतूद असलेला कायदा लवकरच होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीत थुंकल्यास देखील मोठा दंड होऊ शकतो.

Jun 10, 2014, 05:32 PM IST

रत्न कधीही म्हातारी होत नाहीत, मात्र...

रत्नांना कधीही म्हातारपण येत नाही अशी म्हण रत्नक्षेत्रात नेहमी वापरली जाते. तिचा अर्थ, रत्नाला जीर्णावस्था प्राप्त होत नाही असा आहे. रत्ने पैलू पाडल्यानंतर जशी असतात तशीच कायम राहतात. वरील सर्व विधाने खनिज रत्नांना तंतोतंत लागू पडतात.

Dec 31, 2013, 07:58 AM IST

मुंबईच्या स्वच्छतेसाठी `बिग बी होणार टीचर`....

बिग बी अमिताभ बच्चन मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देणार आहे. मुंबई महापालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचा बिग बीच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

Jan 23, 2013, 04:05 PM IST