सीमेवर

सीमेवर फडकवला देशातील सर्वात उंच ध्वज

अमृतसरमध्ये वाघा-अटारी सीमेवर पुन्हा एकदा भारताने फडकवला सर्वात उंच ध्वज 

Aug 14, 2017, 09:05 AM IST

सीमेवर जवानांना राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा

भारताच्या सीमेवरही  राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. डोळ्यात तेल घालून आपला जीव धोक्यात घालून आहोरात्र देशवासीयांचं रक्षण करणा-या भारताच्या वीर जवानांना उधमपूरमध्ये विद्यार्थिनींनी राखी बांधली. तर पूंछ मध्येही महिलानी जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

Aug 7, 2017, 11:46 AM IST

भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला सर्वात उंच तिरंगा

भारत-पाकिस्तान अटारी बॉर्डरवर रविवारी ३६० फुटाचा उंच झेंडा फडकवण्यात आला. हा देशातील सर्वात उंच झेंडा असल्याचं बोललं जातंय. हा तिरंगा १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद आहे. हा झेंडा उभारण्यासाठी ३.५० कोटींचा खर्च आला आहे.

Mar 6, 2017, 12:16 PM IST

सीमेवर पाकिस्तानचं सैन्य करतंय युद्ध सराव

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच बातमी होती की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधरावे म्हणून पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र संबंधित प्रकरणांचे सल्लागार सरताज अजीज हे भारतात येणार आहेत. पण यातच आता दुसरी माहिती येते आहे की पाकिस्तानचं सैन्य सीमेवर मिलिट्री एक्सरसाइज करत आहे.

Nov 16, 2016, 04:22 PM IST

अंधमित्र १४ वर्षांपासून दिवाळीला सीमेवर जवानांना भेटतात

दिवाळी निमित्तानं पुण्यातला मित्रांचा एक समूह सीमेवर जाणार आहे. विशेष म्हणजे मित्रांच्या या समूहातले बरेच जण दृष्टिहीन आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी प्रेमाने दिलेला फराळ आणि ग्रिटिंग्जही ते तिथे भारतीय सैन्याला सोपवणार आहेत. सोबतच सचिन, विराट, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मानं दिलेली क्रिकेट किटही ते जवानांना देणार आहेत. 

Oct 31, 2016, 05:42 PM IST

पाकिस्तानने सीमेवर लावल्या तोफा आणि अँटी एयरक्राफ्ट गन

पाकिस्तानच्या सेनेने सीमेवर अँटी एयरक्राफ्ट गन आणि तोफ लावल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर भारतीय लष्कराचे जवान देखील सावध झाले आहेत. हल्ला झाला तर त्याला प्रत्यू्त्तर देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे.

Oct 29, 2016, 04:24 PM IST

...या गावात जबरदस्तीनं तयार झालीय अविवाहीत तरुणांची फौज!

हरियाणाच्या ढिक्का टपरी या गावात सध्या अविवाहीत तरुणांची फौज तयार झालीय... कारण, या गावातील तरुणांसोबत एखादा शहाणा माणूस आपल्या मुलीचा विवाह करण्यास तयार होत नाही. कारण आहे या गावाचा काळाकुट्ट अंधार आणि अंधारातील तरुणांचं भविष्य...

Sep 26, 2015, 04:23 PM IST