सर्वाधिक नुकसान

ओखी वादळामुळे रत्नागिरी किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान झालं आहे. दापोलितल्या हर्णै, पाजपंढरी, मुरुड करजगाव तामसतीर्थ आणि लाडघर किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इथले लोक जीव मुठीत धरून राहत आहेत.

Dec 6, 2017, 06:10 PM IST