शास्त्र

भोजन करण्यापूर्वी का करावं स्नान?

हिंदू धर्म शास्त्रात स्नानाशिवाय भोजन करणे वर्ज्य आहे. शास्त्रानुसार स्नानाशिवाय केलेलं भोजन हे मल खाण्यासारखेच आहे. सध्या या बाबींकडे फार गंभीरतेने पाहीलं जात नाही. यामागे फक्त धार्मिक कारणच नसून वैज्ञानिक कारणही आहे

Oct 2, 2013, 07:23 PM IST

वारानुसारही होतो खाद्यपदार्थांचा उपयोग!

आपल्याकडे वारांना फार महत्त्व असतं नाही का? सोमवारी, गुरुवार हे तर हमखास उपवासाचे वार... पण, इतरही वारांनाही तेवढंच महत्त्वं असतं बरं का… आणि शास्त्रात या दिवशी कोणते पदार्थ उपयोगी ठरतात हेही सांगितलं गेलंय.

Jun 5, 2013, 08:20 AM IST

सायन्सने दिली श्रीरामजन्माची तारीख

भारतीय पुराणांमधील ज्या महाकाव्यांना धर्मशास्त्राइतका महत्वाचा दर्जा दिला आहे, त्यातील एक म्हणजे रामायण. प्रभू श्रीरामचंद्रांना साक्षात् देव मानलं जातं. तरीही त्यांच्या अस्तित्वावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं होतं. मात्र, दिल्ली येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर सायंटिफिक रिसर्च ऑन वेदाज’ या संस्थेने प्रत्यक्षात प्रभू श्री रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळवले असल्याचा दावा केला आहे.

Aug 29, 2012, 09:09 AM IST

प्रेमाचा रंग अस्तित्वातच नाही

प्रेमाचा आणि त्यातही स्त्रियांचा लाडका रंग म्हणून गुलाबी रंगाला मान्यता आहे.पण, गंमत म्हणजे गुलाबी रंग हा प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. नुकताच शास्त्रज्ञांना असा शोध लागला आहे की गुलाबी रंग हा दृष्टीभ्रम आहे.

Mar 10, 2012, 02:05 PM IST