विषारी कीटकनाशक

विषारी कीटकनाशकांच्या पुरवठ्याला केंद्रीय कृषीमंत्रालय जबाबदार - पवार

घातक कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचू नयेत म्हणूनच कठोर कायदे करण्यात आले आहेत. जर अशी कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असतील तर याला केंद्रीय कृषी मंत्रालय जबाबदार आहे असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय.  

Oct 23, 2017, 12:44 PM IST