रेल्वे रखडल्या

प्रवाशांच्या आंदोलनामुळे रेल्वे रखडल्या - रेल्वे प्रशासनाच्या उलट्या बोंबा

आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बो-या वाजलाय. टिटवाळा आणि खडावली दरम्यान मुंबईकडून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबवली आता तब्बल अडीच तासांनी सुरू झाली. प्रवाशांच्या आंदोलनामुळेच वाहतूक खोळंबल्याचा कांगावा रेल्वे प्रशासन करतंय.

Dec 7, 2016, 10:38 AM IST