रत्नागिरी किनारपट्टी

रत्नागिरी किनारपट्टी भागात अजस्त्र लाटांचा तांडव

 या अजस्त्र लाटा थेट किनाऱ्यावर धडकत असून  किनारपट्टीला त्याचा फटका बसत आहे. 

Jul 2, 2019, 01:30 PM IST

ओखी वादळामुळे रत्नागिरी किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान झालं आहे. दापोलितल्या हर्णै, पाजपंढरी, मुरुड करजगाव तामसतीर्थ आणि लाडघर किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इथले लोक जीव मुठीत धरून राहत आहेत.

Dec 6, 2017, 06:10 PM IST