रत्नागिरीतील गुन्हे

रत्नागिरीत चोर शिरजोर, कायदा कमजोर

रत्नागिरीत सध्या चोर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय. गेल्या काही दिवसांत शहरात सातत्यानं घरफोड्या होत आहेत. अपु-या पोलीस बळामुळं रत्नागिरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

Apr 24, 2012, 06:15 PM IST