मुंबईवर हल्ला

जळगाव | मुंबई | 26/11तील पीडितांना न्याय मिळण्याबाबत संभ्रमावस्था

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 03:21 PM IST

सागरी सुरक्षेचे तीनतेरा

मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी सागरी मार्गानं आले होते. मात्र यातूनही प्रशासनानं धडा घेतलेला नाही. सागरी सुरक्षिततेबाबत सुरक्षा यंत्रणा किती सजग आहे याचा प्रत्यय वारंवार येतोय. विरारजवळचा अर्नाळा समुद्रकिनारा म्हणजे याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलं आहे.

Apr 4, 2012, 09:14 AM IST