मालवणी दारूकांड

मालवणी दारू कांडानंतर पोलिसांना आली जाग, मृतांचा आकडा ९८ वर

मालवणी विषारी दारुकांडात ९७ जण मृत्यूमुखी पडल्यानंतर पोलिसांना खडबडून जाग आली आहे. त्यामुळंच गेल्या तीन दिवसात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी हात भट्टया आणि गावठी दारू विकणाऱ्यांवर छापा टाकून ३४ गुन्हे दाखल केलेत.

Jun 22, 2015, 09:26 AM IST