महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोग

'विकलेला, पण तुम्हाला नको असलेला माल दुकानदाराला घेणे बंधनकारक'

ग्राहक न्यायालयाने दुकानदारांचा चपराक लगावली आहे. एकदा विकलेला माल अथवा वस्तू सदोष असताना दुकानदाराने परत घेणे बंधनकारक आहे, तसा निर्णय महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलाय.

Aug 5, 2014, 01:44 PM IST