पेरणी

Rahul Gandhi : ट्रॅक्टर चालवला, भातलावणी केली; पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधी थेट वावरात!

भारत हा आजही कृषीप्रधान देश मानला जातो. जगाचं पोट भरवण्याची ताकद देशातील बळीराजाकडे आहे. त्यामुळे शेतीशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतात राबताना दिसून आले आहेत.

Jul 8, 2023, 05:12 PM IST

आनंदाची बातमी ! मुंबईसह महाराष्ट्रासाठी मान्सून वीकेंड

पुढच्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

Jun 12, 2020, 05:10 PM IST

मान्सून महाराष्ट्रात कधी येणार?

हवामान खात्याचा हा अंदाज

Jun 8, 2020, 03:48 PM IST

जुलैच्या मध्यापर्यंत राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या

भाताची पेरणी सर्वात कमी म्हणजे ७ टक्के क्षेत्रावरच झाली आहे.

Jul 13, 2019, 05:11 PM IST

'महाबीज'चा यंदा सोयाबीनला सर्वाधिक बियाणांचा वाटा

'महाबीज'ने यावर्षीच्या खरीप हंगामात तब्बल 8.16 लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन केलं आहे.

Jun 19, 2019, 04:24 PM IST

मान्सून लांबल्यामुळे कोकणात पेरण्या लांबल्या

कोकणातील खरिप हंगाम दहा दिवसांनी लांबला आहे.  

Jun 19, 2019, 09:28 AM IST

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पेरणी करत असाल तर...

बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी. 

Jun 2, 2019, 07:40 PM IST

पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 08:25 PM IST

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका - कृषी विभाग

पावसामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Jun 7, 2018, 11:04 PM IST

राज्यात कधी दाखल होतोय मान्सून, जाणून घ्या...

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामान आहे. 

May 30, 2018, 09:28 PM IST

राज्यात कधी दाखल होतोय मान्सून, जाणून घ्या...

राज्यात कधी दाखल होतोय मान्सून, जाणून घ्या... 

May 30, 2018, 08:06 PM IST

पेरणीनंतर आठवडा उलटला, तरी कोंब काही फुटेना!

एकीकडे पेरणीचा हंगाम सुरू झाला असताना, दुसरीकडे मात्र शेतक-याला मोठ्या प्रमाणात निकृष्ट बियाणांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय.

Jul 4, 2017, 07:13 PM IST

अल्पभूधारक शेतक-यांना पेरणीसाठी १० हजार रुपये मिळणार

अल्पभूधारक शेतक-यांना खरीपातल्या पेरणीसाठी १० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

Jun 13, 2017, 06:00 PM IST