पालकांमधील भांडणे

पालकांमध्ये भांडण झाल्यावर मुलांद्वारे एकमेकांना निरोप देताय? याचा परिणाम कसा होतो?

जेव्हा पालकांमध्ये भांडण होतं तेव्हा मुलांना संवादाचं माध्यम बनवलं जातं. काही सांगायचे असेल तर मूल त्याचे माध्यम बनते. हे करणे योग्य आहे का?

Mar 2, 2024, 05:51 PM IST