पाणी समस्या

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही : अजित पवार

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. त्याचवेली मुख्यमंत्र्यांना टोला लगावला, मुख्यमंत्री विदर्भाचे की महाराष्ट्राचे! 

May 7, 2016, 09:54 AM IST

लातूरमध्ये पाण्याने घेतला महिलेचा बळी

जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय महिलेचा पाण्यामुळे बळी गेलाय. चाकूर तालुक्यातील आटोळा या गावात भर उन्हात पाणी घेण्यासाठी रांगेत उभे असताना चक्कर येवून महिलेचा मृत्यू झाला. 

May 4, 2016, 08:00 AM IST

रोखठोक: पाणी मुरतंय कुठे ?

पाणी मुरतंय कुठे ?

Apr 28, 2016, 11:08 PM IST

सांगलीतली 101 गावं दुष्काळात

सांगलीतली 101 गावं दुष्काळात

Apr 7, 2016, 09:37 PM IST

लातूरमध्ये पाणी समस्येचे गंभीर रुप

लातूरमध्ये पाणी समस्येचे गंभीर रुप

Feb 22, 2016, 05:26 PM IST

नाशिकमध्ये पाणीटंचाईमुळे रोटेशन पद्धतीने पाणीकपात

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाशिक महापालिकेनं रोटेशन पद्धतीनं पाणीकपात करण्याचा निर्णय घेतलाय.  

Feb 20, 2016, 09:18 PM IST

लालबाग, परळ, हिंदमातावासीयांना दिलासा

लालबाग, परळ, हिंदमातावासीयांना दिलासा

Jan 3, 2016, 09:37 PM IST