तेलंगणा

उन्हाच्या कहरामुळे १११ जणांचा मृत्यू

उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरलीय. वाढत्या उन्हामुळे आत्तापर्यंत तब्बल १११ जणांनी आपले प्राण गमावलेत. 

Apr 15, 2016, 04:26 PM IST

तेलंगणात उष्माघातामुळे ६६ जणांचा मृत्यू

तेलंगाणातील तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे आहे.

Apr 7, 2016, 07:31 PM IST

पोलीस ठाण्यात मुलीचा राडा

तेलंगणाच्या कुकुटपल्ली येथे एका मुलीने चक्क पोलीस ठाण्यात राडा घातला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या मुलीच्या दोन मित्रांना दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही मुलगी आपल्या एका मित्रासह पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने राडा घालण्यास सुरुवात केली. तेथील समोरच्या टेबलावरील कम्प्युटरही खाली ढकलला. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी मुलीसह तिच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

Mar 15, 2016, 04:19 PM IST

महाराष्ट्र - तेलंगणामध्ये सिंचन करार, सिरोंचा ग्रामस्थांचा तीव्र विरोध

महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारमध्ये मेडीगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाबाबत करार झालाय. या करारानुसार गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर पाच बॅरेजेस बांधण्यास तेलंगणाला मुभा देण्यात आली आहे. मात्र यामुळं अनेक गावं पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करत सिरोंचावासियांनी याला विरोध केलाय.

Mar 9, 2016, 10:32 AM IST

रामभक्त हनुमान बह्मचारी नव्हते?

रामभक्त पवनपुत्र हनुमान हे ब्रह्मचारी होते... त्यामुळेच, अनेक ठिकाणी विवाहित स्त्रियांना त्यांची पूजा करण्यापासून आणि मूर्तीला हात लावण्यापासून रोखलं जातं. परंतु, काही पुराणांमध्ये याच्या अगदी उलट गोष्टी पाहायला मिळतात. 

Mar 1, 2016, 05:03 PM IST

गेल्या वर्षभरात देशात 5 हजार 650 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

देशातला आणि प्रामुख्यानं राज्यातला कृषी व्यवसाय किती खडतर परिस्थितीतून जातोय, याचं अत्यंत धक्कादायक वास्तव सरकारच्याच आकडेवारीतून पुढे आलंय. 

Jul 19, 2015, 05:22 PM IST

तेलंगणा राज्यात वर्षपूर्तीचा जल्लोष

तेलंगणा या राज्याची निर्मिती होऊन आज १ वर्षं झालं. यानिमित्त आठवड्याभराच्या जल्लोषाची सुरूवात हैदराबादमध्ये झाली.

Jun 2, 2015, 05:03 PM IST

राज्यपाल भरकटले... तेलंगणात पोहचले!

राज्यपाल भरकटले... तेलंगणात पोहचले!

May 29, 2015, 08:30 PM IST

राज्यपाल भरकटले... तेलंगणात पोहचले!

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचं हेलिकॉप्टर आज दुपारी अचानक भरकटल्यानं काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

May 29, 2015, 06:29 PM IST

देशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू

देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

May 28, 2015, 10:25 AM IST

देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू

देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला. 

May 27, 2015, 11:09 AM IST

देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी

देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय. 

May 26, 2015, 10:43 AM IST